जिल्ह्यात ‘इतके’ बंधारे पाण्याखाली...

<p>जिल्ह्यात ‘इतके’ बंधारे पाण्याखाली...</p>

कोल्हापूर – गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही बंधारे पूर्वपदावर येत आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत  पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी ३६ फुट १० इंच होती. ४७ बंधारे पाण्याखाली गेल्याची नोंद झाली आहे.