Breaking news भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा...     शिंदे गटाच्या ‘या’ सामाजिक न्यायमंत्र्यांची ‘आमदारकी’ धोक्यात...     ...म्हणून मला टोकाचं पाऊल उचलावं लागलं : पैलवान शिवराज राक्षेचा खुलासा      ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंटरी टीचर्स ऑर्गनायझेशनची सातवी राष्ट्रीय परिषद कोल्हापूरात होणार     हुपरीतील अभिषेक स्पिनिंग मिलच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त...परिसरात तणावाचे वातावरण     
महाराष्ट्र निवडणुकीत अनेक गैरव्यवहार..: खा. राहुल गांधींचा आरोप
Published : 07 February 2025, 02:26:25 PM

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अनेक गैरव्यवहार झाले आहेत.पंतप्रधानांनी निवडणूक आयुक्त निवडण्याची पद्धत बदलली आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यात मतदार का वाढले ? असा सवाल खा. राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. “विधानसभा निवडणूक २०१९ ते लोकसभा निवडणूक २०२४ या पाच वर्षांत ३२ लाख मतदारांचा याद्यांमध्ये नव्याने समावेश करण्यात आला. पण लोकसभा २०२४ ते विधानसभा २०२४ या पाच महिन्यात ३९ लाख नवे मतदार समाविष्ट झाले. लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यांत समाविष्ट झालेले मतदार आधीच्या पाच वर्षांतल्या मतदारांपेक्षा जास्त कसे? हे ३९ लाख मतदार कोण आहेत? अख्ख्या हिमाचल प्रदेशमध्ये ३९ लाख मतदार आहेत आणि तेवढे नवे मतदार महाराष्ट्रात मतदार याद्यांमध्ये समाविष्ट झाले आहेत”, असा मुद्दा खा. राहुल गांधींनी उपस्थित केला. दिल्लीत इंडिया आघाडीच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी खा. संजय राऊत आणि खा. सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. खा. राहुल गांधी म्हणाले कि, मतदार यादीत अनेक अनियमितता झाल्या आहेत. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा फोटोसह मतदार यादी द्या, महाराष्ट्रात अचानक मतदारांची संख्या कशी वाढली या प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयोगाकडे मागून सुद्धा दिलं नसल्याचा आरोप त्यांनी आयोगावर केला आहे.

अवश्य वाचा


अभिनेता सोनू सूदला अटक करण्याचे वारंट जारी
07 February 2025, 12:51:35 PM

इजतेमाबाबत सोशल मीडियातून खोटे आरोप करणाऱ्या संघटनांवर कारवाईची मागणी
05 February 2025, 06:01:28 PM

वारणानगरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘आयडिया लॅब’ची मान्यता
04 February 2025, 05:04:47 PM

अजित पवारांना काही गोष्टी माहिती असून ते धनंजय मुंडेंची पाठराखण करतात...: मनोज जरांगेंचा संशय
04 February 2025, 02:01:05 PM

...मात्र पंचाचा निर्णय वादग्रस्त : महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील
03 February 2025, 01:57:52 PM

निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरातून रिव्हॉल्व्हर चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात...
02 February 2025, 06:10:09 PM

भविष्यात बहुजनांचे शिक्षण संपुष्टात येण्याचा धोका : ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड आनंद मेणसे
02 February 2025, 05:33:51 PM

व्हिडिओ

Breaking news भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा...     शिंदे गटाच्या ‘या’ सामाजिक न्यायमंत्र्यांची ‘आमदारकी’ धोक्यात...     ...म्हणून मला टोकाचं पाऊल उचलावं लागलं : पैलवान शिवराज राक्षेचा खुलासा      ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंटरी टीचर्स ऑर्गनायझेशनची सातवी राष्ट्रीय परिषद कोल्हापूरात होणार     हुपरीतील अभिषेक स्पिनिंग मिलच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त...परिसरात तणावाचे वातावरण    
महाराष्ट्र निवडणुकीत अनेक गैरव्यवहार..: खा. राहुल गांधींचा आरोप
Published : 07 February 2025, 02:26:25 PM

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अनेक गैरव्यवहार झाले आहेत.पंतप्रधानांनी निवडणूक आयुक्त निवडण्याची पद्धत बदलली आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यात मतदार का वाढले ? असा सवाल खा. राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. “विधानसभा निवडणूक २०१९ ते लोकसभा निवडणूक २०२४ या पाच वर्षांत ३२ लाख मतदारांचा याद्यांमध्ये नव्याने समावेश करण्यात आला. पण लोकसभा २०२४ ते विधानसभा २०२४ या पाच महिन्यात ३९ लाख नवे मतदार समाविष्ट झाले. लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यांत समाविष्ट झालेले मतदार आधीच्या पाच वर्षांतल्या मतदारांपेक्षा जास्त कसे? हे ३९ लाख मतदार कोण आहेत? अख्ख्या हिमाचल प्रदेशमध्ये ३९ लाख मतदार आहेत आणि तेवढे नवे मतदार महाराष्ट्रात मतदार याद्यांमध्ये समाविष्ट झाले आहेत”, असा मुद्दा खा. राहुल गांधींनी उपस्थित केला. दिल्लीत इंडिया आघाडीच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी खा. संजय राऊत आणि खा. सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. खा. राहुल गांधी म्हणाले कि, मतदार यादीत अनेक अनियमितता झाल्या आहेत. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा फोटोसह मतदार यादी द्या, महाराष्ट्रात अचानक मतदारांची संख्या कशी वाढली या प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयोगाकडे मागून सुद्धा दिलं नसल्याचा आरोप त्यांनी आयोगावर केला आहे.

अवश्य वाचा


अभिनेता सोनू सूदला अटक करण्याचे वारंट जारी
07 February 2025, 12:51:35 PM

इजतेमाबाबत सोशल मीडियातून खोटे आरोप करणाऱ्या संघटनांवर कारवाईची मागणी
05 February 2025, 06:01:28 PM

वारणानगरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘आयडिया लॅब’ची मान्यता
04 February 2025, 05:04:47 PM

अजित पवारांना काही गोष्टी माहिती असून ते धनंजय मुंडेंची पाठराखण करतात...: मनोज जरांगेंचा संशय
04 February 2025, 02:01:05 PM

...मात्र पंचाचा निर्णय वादग्रस्त : महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील
03 February 2025, 01:57:52 PM

निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरातून रिव्हॉल्व्हर चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात...
02 February 2025, 06:10:09 PM

भविष्यात बहुजनांचे शिक्षण संपुष्टात येण्याचा धोका : ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड आनंद मेणसे
02 February 2025, 05:33:51 PM

संपादकीय

कृष्णात जमदाडे

ही सौहार्दाची लागण वेगानं पसरो..


राहुल गांधी म्हणतायत तर.....


चेहरा हाच पर्याय.


अंडरकरंटच प्रभावी...


अंडरकरंटचाच प्रभाव


उत्सव लोकशाहीचा .. बोटावरच्या शाईचा..


जिल्ह्यातील 4 लाख 80 हजार लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप...
05 October 2023, 12:55:49 PM

रेल्वेमध्ये ‘रील्स किंवा व्हिडीओ’ करताय मग तुरुंगाची हवा खायला तयार रहा...
05 October 2023, 12:35:28 PM

नीरज चोप्रानं जिंकलं सलग दुसरं आशियाई सुवर्ण
05 October 2023, 12:31:27 PM

आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतुन विद्यार्थ्यांसाठी आभासी वास्तविकता प्रणालीची निर्मिती
05 October 2023, 11:41:26 AM

अन्य बातम्या


घरफोड्या करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना शहापूर पोलिसांनी केली अटक
06 December 2024, 05:34:03 PM

उर्वरित 10 टक्के आनंदाचा शिधा देण्याची रेशन दुकानदार संघटनेची मागणी
01 September 2024, 03:47:00 PM

रमजान ईद दिवशी गोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक..!
11 April 2024, 06:20:21 PM

भारताला विश्वगुरू बनवायचं असेल तर, अगोदर विश्वमित्र बनावं लागेल : डॉ. रघुनाथ माशेलकर
06 February 2024, 05:44:27 PM

‘जर तुम्हाला वाटतं की, मी योग्य अभिनेता आहे, तर...’; सुप्रसिद्ध अभिनेते जॉनी वॉकरच्या मुलाला मिळेना
04 February 2024, 05:10:08 PM

अभिनेता सलमान खान,अभिनेत्री कतरिना कैफच्या ‘या’ आगामी सिनेमाला दोन देशात बंदी...
10 November 2023, 12:52:54 PM

व्हिडिओ