कोल्हापूर जिल्ह्यातील २८ बंधारे पाण्याखाली...

<p>कोल्हापूर जिल्ह्यातील २८ बंधारे पाण्याखाली...</p>

कोल्हापूर – धरण क्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणी पातळी वाढत आहे. वाढत्या पावसामुळे जिल्ह्यातील २० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सकाळच्या दरम्यान पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यांची पाणी पातळी २८ फुट ३ इंच होती. तसेच २६ हजार ७२० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु होता.